जिल्हा परिषद सिंधुदुर्ग एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे" एक दिवस बळीराजासाठी "
शाळेतील विद्यार्थांना जेव्हां आम्ही शेताच्या बांधावरती घेऊन गेलो, खरच! खूप आनंद झाला. माझी खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती विद्यार्थ्यांसमवेत भात शेतीची माहीती घ्यावी. शाळेची वेळ आणि भाताची लावणी हे कधी जुळूनच आले नाही. या वर्षी मात्र, जशी कोणी जादूची छडी फिरवली माझे स्वप्न पूर्ण करण्या साठी.
एक दिवस बळीराजासाठी किंवा बांधावरची शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांनां खूप आवडला. हा सुखद अनुभव त्यांना पारंपरिक शेतीकडे जाण्यास उपयोगी सिद्ध होईल.

No comments:
Post a Comment